आजपासून परतीचा पाऊस ‘या’ जिल्ह्यात धुमाकूळ घालणार; तर ‘या’ जिल्ह्यात पूर येणार! जिल्ह्यांची यादी पहा Panjab Dakh

Panjab Dakh: राज्यात आता पावसाळ्याचा शेवटचा टप्पा सुरू झाला असून, परतीचा पाऊस लवकरच दाखल होणार आहे. हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांनी परतीच्या पावसाबाबत एक सविस्तर अंदाज व्यक्त केला आहे. त्यांच्या अंदाजानुसार, १३ सप्टेंबरपासून महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये परतीचा पाऊस सक्रिय होईल.

आपल्या गावाची नवीन घरकुल यादी जाहीर; लगेच यादीत नाव चेक करा Gharkul Yojana List 2025
आपल्या गावाची नवीन घरकुल यादी जाहीर; लगेच यादीत नाव चेक करा Gharkul Yojana List 2025

कोणत्या जिल्ह्यांमध्ये कधी पाऊस पडेल?

  • १३ सप्टेंबर: तेलंगणा, नांदेड, यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यांतून पावसाची सुरुवात होईल. रात्रीपर्यंत हा पाऊस अकोला, अमरावती, बुलढाणा, हिंगोली आणि वाशिम जिल्ह्यांमध्ये पोहोचेल.
  • १४ सप्टेंबर: हा पाऊस मराठवाड्यात दाखल होईल, ज्यामुळे नांदेड, परभणी, लातूर, बीड, जालना, संभाजीनगर, धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस अपेक्षित आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली आणि कोल्हापूरमध्येही १३ सप्टेंबरच्या रात्रीपासून पावसाला सुरुवात होईल.
  • १५ सप्टेंबर: या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस सक्रिय होईल.
  • १६-१७ सप्टेंबर: १६ सप्टेंबरपर्यंत राज्यातील सर्व भागांमध्ये परतीच्या पावसाचा जोर वाढेल आणि तो १७ सप्टेंबरपर्यंत कायम राहील.

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा सल्ला

पंजाबराव डख यांनी शेतकऱ्यांना सल्ला दिला आहे की, १३ सप्टेंबरच्या आधी शेतीची सर्व कामे पूर्ण करावीत. यामध्ये पिकांना खत घालणे, खुरपणी करणे आणि मूग-उडीद काढणीसारखी कामे समाविष्ट आहेत. कारण १३ सप्टेंबरपासून राज्यात सर्वत्र परतीचा पाऊस चांगलाच बरसेल, असा अंदाज त्यांनी दिला आहे.

लाडक्या बहिणींनो, ऑगस्ट हफ्ता १५०० रुपये जमा झाले; यादीत तुमचे नाव पहा Ladki Bahin Yojna
लाडक्या बहिणींनो, ऑगस्ट हफ्ता १५०० रुपये जमा झाले; यादीत तुमचे नाव पहा Ladki Bahin Yojna

सोन्याचा दर 55,000 रुपये तोळा? सोन्याचे भावात सर्वात मोठा बदल Gold Silver Price
सोन्याचा दर 55,000 रुपये तोळा? सोन्याचे भावात सर्वात मोठा बदल Gold Silver Price

Leave a Comment